कोण म्हणत दहशतवादाला धर्म नसतो..असतो…मुसलमान… हा त्यांचा धर्म आहे. एक है तो सैफ हे नारा देणारे सेक्युलर…त्यांना सत्ता हवीय. त्यासाठी हिंदूंचं रक्त सांडणार तुम्ही?आपण महाराष्ट्रात सुरक्षित आहोत, पण एक काळ होता जेव्हा आपण इथंही सुरक्षित नव्हतो. मुंबईत हल्ले झाले तेव्हा आप गप्प बसलो. पण आता किती दिवस गप्प बसणार. जोपर्यंत तुमच्या घरचं कुणी जात नाही तो पर्यंत…? कसा सामना करणार या दहशतवादाचा, आतंकवादाचा….या सगळ्याची उत्तरं आपण शोधायला हवीत. मला आता हे सहन होत नाहीये, असं वक्तव्य केलं आहे अभिनेत्री मेधा धाढे हिने.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात अभिनेत्री मेघा धाडे हिनं व्हिडिओ शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, नमस्कार! मी अभिनेत्री मेघा धाडे. आज तुम्हा सगळ्यांशी इथं बोलायला आलेय. काश्मीर इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटक मारले गेलेत. ज्यांच्यावळ गोळीबार झाला , त्यांचा दोष फक्त एवढाच होता की, ते हिंदू होते.
एका हिंदू राष्ट्रात हिंदू मारला जातोय, कारण तो हिंदू आहे… हा दोष आहे का? हा गुन्हा आहे का? का चाललंय, कशासाठी चाललंय. कोण यांना इतकी हिंमत देत की, इथल्या निष्पाप नागरिकांना मारून जाणं…एवढी हिंमत कोण देतं? काल आलेले लश्कर-ए-तैयबाचे पाकिस्तानी दहशतवादी होते मग, ते इथं आलेच कसे, कसे पोहोचले? असं मेघा म्हणाली.
इतकंच नाही तर तर, बांगलादेशमध्ये सुद्धा तेच . तिकडच्या हिंदूंना बाहेर काढलं जातोय.या लोकांना कोण एवढी ताकद देतंय. त्यांची खोटी आधारकार्ड काढून लोकसंख्या वाढवली जातेय.आपला देश हिंदूराष्ट्र आहे आणि हे हिंदूराष्ट्रच असलं पाहिजे यावर माझं ठाम मत आहे. हे घुसखोरांचं राष्ट्र नाहीये, सेक्युलर शब्द मला शिवीसारखा वाटतोय. मेधा धाडेचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.